🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

गुरुवार, १९ जून, २०२५

वैकुंठ उतरलं पृथ्वीवर – कार्तिकी एकादशीचा भक्तिरसदर्शन”

 श्री संत श्रेष्ठ जगदगूरु तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी सन २०२५ या वर्षीच्या   रथाचे पंढरपूरकडे प्रस्थान श्री तुकाराम महाराज रथ ओढण्यासाठी देहू संस्थांनी खरेदी केलेल्या बैलजोडीचा  श्री हालसिद्धनाथ  क्षेत्र आप्पाचीवाडी ता निपाणी येथील खोत  कुटुंबीय यांच्या बैल जोडीने पहिला टप्पा देहु ते आकुर्डी मुक्काम बैल जोडीने यशस्वीरित्या पूर्ण केला  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍